Police Bharti 2023-Update
Police Bharti 2023 Online Apply : The Central Armed Police Force has about 5 lakh 31 thousand 737 vacancies in various states of the country. But the number of women has increased by 16 per cent. This was stated by the Bureau of Police Research and Development (BPRD) in its latest report dated January 1, 2020. Read More details as given below.
देशभरात पोलिसांची तब्बल 5 लाख 30 हजार पदे रिक्त
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील देशातील विविध राज्यात सुमारे ५ लाख ३१ हजार ७३७ रिक्त आहेत. परंतु महिलांच्या संख्येत १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १ जानेवारी २०२० रोजीच्या स्थितीच्या आधारे जारी केलेल्या ताज्या अहवालात पोलिस संशोधन व विकास ब्युरो (बीपीआरडी) यांनी ही माहिती दिली आहे.
- या अहवालात म्हटले आहे की, देशभरातील एकूण मंजूर झालेल्या २६ लाख २३ हजार २२५ पदांपैकी सध्याची संख्या २० लाख ९१ हजार ४८८ आहे. त्यापैकी महिलांची संख्या २ लाख १५ हजार ५०४ म्हणजेच सुमारे १०.३० टक्के आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पोलिस दलात महिलांची संख्या १६ टक्के जास्त आहे.
- अहवालानुसार केंद्रीय सशस्त्र दलात एकूण मंजूर पदे ११ लाख ०९ हजार ५११ आहेत. वास्तविक संख्या ९ लाख ८२ हजार ३९१ आहे. म्हणजेच एक लाख २७ हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत. केंद्रीय सशस्त्र दलात महिलांची संख्या २९ हजार २४९ (तीन टक्क्यांपेक्षा कमी) २.९८ टक्के आहे.
- मागील वर्षीच्या तुलनेत पोलिस दलात महिलांची संख्या १६ टक्के जास्त आहे. अहवालानुसार केंद्रीय सशस्त्र दलात एकूण मंजूर पदे ११,०९,५११ आहेत. वास्तविक संख्या ९,८२३९१ आहे. म्हणजेच एक लाख २७ हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत.; केंद्रीय सशस्त्र दलात महिलांची संख्या २९,२४९ (तीन टक्क्यांपेक्षा कमी) २.९८ टक्के आहे.
7231 पदांची पोलीस भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार – जाणून घ्या अधिक माहिती
Police Bharti 2022 Online Apply : Police recruitment process for 7231 posts will be started in Maharashtra soon. Orders have been issued in this regard. Police recruitment process will start soon. According to the information given by Hon’ble Director General of Police Sanjay Pandey, the recruitment process for 2020 will be preceded by Physical Test and Written Test. This decision will give a fair direction to the candidates who are preparing for police recruitment in rural areas. This means that they will be ready for the physical test in advance and will also continue to study for the written test. According to the information given by Hon’ble Sanjay Pandey Sir, there will be a physical test in the new police recruitment first.
7231 पदांसाठी राबवल्या जाणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये आधी मैदानी परीक्षा होणार-
महाराष्ट्र राज्यात लवकरच 7231 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार असून यासंदर्भात आदेश देण्यात आलेले आहेत लवकरच पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असून नवीन पोलीस भरती ती कशी होणार यासंदर्भात विद्यार्थ्यांनी ना मोठा संभ्रम निर्माण झाला होता तो संभ्रम म्हणजे नवीन राबवल्या जाणाऱ्या भरती प्रक्रिया मध्ये आधी शारीरिक चाचणी होणार की आधी लेखी परीक्षा होणार?
माननीय पोलीस महासंचालक संजय पांडे सर यांनी स्वतः त्या विद्यार्थ्यांना उत्तर देताना सांगितले की 2020 ची जी भरती प्रक्रिया राबविली जाईल तर त्या भरती प्रक्रियेत आधी मैदानी परीक्षा आणि लेखी परीक्षा होईल या निर्णयामुळे ग्रामीण भागातील उमेदवार पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या तयारी करण्याच्या दिशेने एक योग्य दिशा मिळणार आहे म्हणजेच जेणेकरून ते अगोदर शारीरिक चाचणी साठी सज्ज होतील सोबतच लेखी परीक्षेचा सुद्धा अभ्यास सुरू ठेवतील तर माननीय संजय पांडे सर यांनी दिलेल्या माहितीनुसार अगोदर नवीन पोलीस भरती मध्ये शारीरिक चाचणी होणार आहे.
- 2019 ची पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याद्वारे 5297 पोलिसांची पदे भरण्यात आलेली आहेत निवड झालेल्या उमेदवारांच्या मूलभूत प्रशिक्षण आला 7 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे नवीन पोलिस कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे नवीन पोलीस भरती 7231 पदांसाठी होणार असून लवकरच ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्याचे कळते
- महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या पोलिस दलातील भरती संदर्भात महत्त्वाची माहिती दिली होती राज्यात लवकरच 7200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार असल्याचे ते म्हणाले होते.
Latest news regarding the Police Bharti 2022 is that without any change in the recruitment process decision, the 2019 police recruitment is being done in the old pattern hence the Police Bharti 2022 also be complete with the same manner that there will be a written test first and then the eligible candidates will be called for a physical test. Read the below given details carefully and keep visit on our website for the further updates.
Police Bharti 2022 Written Exam updates
Police Bharti 2022 Online Apply : As per the Home Minister Dilip Walse Patil latest statement regarding the police bharti 2022 that the Final list of candidates will be announced in next month for 7,200 new Police Recruitment. He said has said it will not award the contract to any agency. This important decision of the Home Department has been announced in view of the scams that are constantly coming up in the recruitment process. The ministry has informed that the power of recruitment process will be given to each district police chief.
At present, the recruitment of 7,200 policemen in the state is in the final stage. There has been written test and field test. The final list of eligible candidates is being prepared. In the second phase, a decision has been taken in the cabinet meeting regarding the recruitment of 7,200 police personnel in the state. The recruitment process will start in the next few days, said Home Minister Dilip Walse Patil.
राज्यातील पोलीस दलात 7 हजार 200 नव्याने कर्मचारी भरती केले जाणार आहेत. यासाठी उमेदवारांची अंतिम यादी पुढील महिन्यात जाहीर करणार असल्याचं गृहमंत्री वळसे-पाटील यांनी सांगितलं. तर, भरतीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असल्याचं ते म्हणाले. गृहखात्याने पोलीस भरती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. टीईटी, लष्कर आणि आरोग्य परीक्षांमध्ये समोर आलेल्या घोटाळ्यांमुळे गृह खातं स्वतच ही भरती प्रक्रिया पार पाडणार आहे.
यासाठी कोणत्याही एजन्सीला कंत्राट देणार नसल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे. सातत्याने समोर येणारे भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता गृहखात्याचा हा महत्वपूर्ण निर्णय जाहीर झाला आहे. भरती प्रक्रियेचे अधिकार प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना मिळणार असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. राज्यात सध्या 7 हजार 200 पोलिसांशी भरती करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी झाली आहे. पात्र उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यात सात हजार 200 पोलिसांच्या भरती संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये या भरती प्रक्रियेला प्रारंभ केला जाईल, अशी माहिती गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिली.
Police Bharti 2022 Online Apply-The recruitment process for 7,200 police posts will be held in the state soon. The decision was taken at a recent cabinet meeting and the recruitment process for 5,200 posts is in the final stages. Home Minister Dilip Walse Patil said that the recruitment process for 7,200 posts will start immediately after the completion of this recruitment.
Police Bharti 2022 Online Apply- राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील शुक्रवारी अहमदगनर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दिलीप वळसे पाटील यांनी अहमदनगर पोलिसांच्या कामाचा आढावा घेतला.यानंतर गृहमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
- यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस दलातील भरतीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. नुकताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सध्या 5 हजार 200 पदासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही भरती पूर्ण झाली झाल्यानंतर लगेच 7 हजार 200 पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं.
- पोलीस भरतीसाठी तयारी करत असलेल्या तरुण तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पोलीस भरती प्रक्रिया सुरु होण्यासंदर्भात गृहमंत्री यांनी दिलेल्या माहितीमुळं पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा मिळाला आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील काय म्हणाले?
5200 पोलिसांची भरती करण्याचं काम जवळपास पूर्णत्त्वाच्या दिशेनं आहे. लेखी परीक्षा चाचणी झाली, शारिरीक क्षमता चाचणी झाली आता त्याची अंतिम यादी करण्याचं काम सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7200 पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. ती पहिल्या भरतीची प्रक्रिया संपल्यानंतर आम्हाला सुरुवात करायची आहे, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.
टप्प्याटप्प्यानं पोलीस भरती होणार
राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना पोलीस भरतीसंदर्भात माहिती दिली होती. पहिल्या टप्प्यात 5200 पदांची भरती सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलीस भरण्यासंदर्भात मंत्रिमंडळाची परवानगी घेऊन कार्यवाही सुरु करण्यात येईल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. राज्यातील पोलिसांचं बळ कमी आहे. त्यामुळं आम्ही मंत्रिमंडळासमोर पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती देऊ आणि त्यांसंदर्भात निर्णय घेऊ, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते.
5200 पदांची भरती अंतिम टप्प्यात
राज्यातील विविध पोलीस आयुक्त कार्यालयात आणि जिल्हा पोलीस कार्यालयांतर्गत 5200 पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाची भरती सुरु आहे. विविध जिल्ह्यातील पोलीस भरती अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळं येत्या काही काळात 5200 पदांवर युवकांना पोलीस कॉन्स्टेबल पदावर संधी मिळणार आहे.
Police Bharti 2022 for 50K posts
Police Bharti 2022 Online Apply – As per the latest news State Home Minister Dilip Walse Patil announced on Tuesday that the 50,000 posts would be filled to strengthen the state’s police force in Maharashtra this year. Police Bharti 2022 Official Notification will be available soon on official website mahapolice.gov.in very soon. For more details regarding this 50000 Posts Police Bharti 2022 are as given below:
Updated on 10.01.2022: Akola Police Department Bharti 2022: पोलिस कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे जिल्ह्यातील पोलिस दलाचे काम प्रभावित होत आहे. पोलिस कर्मचाऱ्यांचीच जिल्ह्यात एकूण ४२० वर पदं रिक्त आहे. दुसरीकडे अधिकाऱ्यांची पदंही मोठ्याप्रमाणावर रिक्त असल्याने कामकाजांच्या दृष्टीने याबाबी अडचणीच्या ठरत आहे. भरती प्रक्रिया(Recruitment process) गेले अनेक वर्षांपासून राबविली गेली नसल्याने जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा अनुशेष वाढतच आहे.
अकोला पोलिस दलाच्या कामगिरीबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर(S.P. g. shridhar) आणि अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या उपस्थितीत माध्यमांसोबत रविवारी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्यासह पोलिस अधिकारी व सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी उपस्थित होते. यावेळी पोलिस अधीक्षकांनी अकोला जिल्ह्यातील पोलिसांच्या रिक्त पदांमुळे कामकाज प्रभावित होत असल्याची कबुली दिली.
अनेक ठिकाणी गरज असतानाही पोलिसांचा बंदोबस्त ठेवता येत नाही. शहर वाहतूक शाखेसह सर्वच ठिकाणी मनुष्यबळ कमी असल्याने त्याचा थेट परिणाम कायदा व सुव्यवसथा राखताना, गुन्ह्यांचा तपास करताना होत असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. त्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार झाला असल्याचे कळविले आहे. अनेक वर्षांपासून भरती प्रक्रिया राबविली जात नसल्यामुले अकोला पोलिस दलातील ४२० पद रिक्त झाली आहेत याशिवाय पोलिस उपनिरीक्षकांचीही ७३ पंद मंजूर असताना जिल्ह्यात ५० अधिकारीच कार्यरत आहेत. आज घडीला २३ पंद रिक्त आहेत. यात विविध पोलिस स्टेशनचा प्रभारांसह सीआडी, विशेष पथकांची कामे प्रभावित होताना दिसत आहे.
Maharashtra SRPF Bharti 2022 – राज्य राखीव पोलीस बलात 7 वी पाससाठी मोठी भरती
Aurangabad Police Recruitment 2022:
Solapur Police Bharti 2022
राज्याच्या पोलीस दलात ५० हजार पदांची भरती लवकरच
Police Bharti 2022 Online Apply – राज्याचे पोलीस दल अधिक बळकट करण्यासाठी ५० हजार पदांची भरती करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
विधानसभेत विरोधी पक्षांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना वळसे पाटील यांनी राज्याच्या पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे मान्य केल़े आर.आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी ६० हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यापैकी १० हजार पोलिसांची भरती करण्यात आली. आता उर्वरित ५० हजार पोलिसांची भरती करायची आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, भ्रष्टाचाराचा कहर झाला असून, महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झालेली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केली होती. त्याला गृहमंत्री पाटील यांनी उत्तर देताना महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची कबुली दिली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा केला आहे. त्यातील फाशीच्या शिक्षेबाबत वेगवेगळी मते आहेत. परंतु, सरसकट फाशीच्या शिक्षेची तरतूद नसून, अत्यंत घृणास्पद कृत्यासाठी ही तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Police Bharti 2022 Online Apply प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी कठोर कारवाई
राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग, म्हाडा आणि शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांनी पूर्ण लक्ष घालून कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक होईपर्यंत थांबणार नाही, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा वळसे पाटील यांनी दिला
Today Police Department of Maharashtra released the Hall tickets for Dhule and Nandurbar Police Bharti 2019 Written Examination. Candidates who applied from this district now able to download their hall tickets from given link. The Written examine of Dhule Police Bharti 2019 & Nandurbar Police Bharti 2019 will be conducted on 14th November 2021. All the Best Guys…Download Hall Ticket Now…
धुळे व नंदुरबार पोलीस भरती २०१९ आन्सर कि, मेरिट लिस्ट
⏰धुळे आणि नंदुरबार पोलिस भरती २०१९ प्रवेशपत्र डाउनलोड करा
Police Bharti 2022 Online Apply : Police Constable 13000 posts filled in December 2021 to all over Maharashtra. The recruitment process in the state police force has undergone major changes. Only the candidates who have passed the Physical Test they will be eligible for further examine. Complete details are given below, candidates read it carefully and keep visit on our website.
पोलीस भरती 2021- पोलीस भरती पूर्ण प्रशिक्षणाचे आयोजन
पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी! डिसेंबरनंतर 13 हजार पदांची भरती
Police Bharti 2022 Online Apply: राज्याच्या पोलिस दलातील भरती प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलिस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरू होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील तरुणांना मोठा फायदा होईल.
NEW Change in Police Bharti Process – नवा बदल ‘असा’ असणार
- पोलिस भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर आतापर्यंत उमेदवारांना पहिल्यांदा लेखी परीक्षा द्यावी लागत होती. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्यांचीच मैदानी चाचणी घेतली जात होती.
- त्यामुळे मैदानी चाचणीत हुशार असलेले विशेषत: ग्रामीणमधील बहुतेक उमेदवार भरती प्रक्रियेतून बाहेर जायचे आणि पुस्तकी ज्ञानात पुढे असलेले उमेदवार पुढे जायचे. तरीही, लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांमध्ये अनेक उमेदवारांची छाती, उंची कमी असलेले असायचे.
- त्यामुळे आता सर्वप्रथम शारीरिक चाचणी होणार असून त्यात उत्तीर्ण उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बसता येणार आहे. या नवा बदलामुळे लेखीत हुशार, पण मैदानी चाचणीचे निकष पूर्ण करणाऱ्यांना बाहेर काढणे सोयीचे होणार आहे.
- गृह विभागातील जवळपास साडेपाच ते सहा हजार पोलिस कर्मचारी दरवर्षी सेवानिवृत्त होतात. कोरोना काळात काही पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी गृह विभागातील संपूर्ण पदे भरलेली असणे आवश्यक आहे. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर 2020 व 2021 या दोन वर्षातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया एकत्रिपणे राबविली जाणार आहे.
- सध्या 2019 मधील साडेपाच हजार पदांची भरती सुरू आहे. या भरतीत सुरवातीला उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली असून आता मैदानी चाचणी सुरू आहे. दरम्यान, बऱ्याचवेळा अनेक उमेदवार मैदानी चाचणीत खूप पुढे असतात, परंतु लेखी परीक्षेत मागे पडतात. त्यात विशेषत: ग्रामीण भागातील उमेदवारांची संख्या मोठी असते. त्यामुळे 2019 मध्ये पोलिस भरतीच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. त्याची अंमलबजावणी आता पुढील भरतीपासून केली जाणार असल्याची माहिती अप्पर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) कार्यालयाने दिली.
- 2020 व 2021 या दोन वर्षातील जवळपास 13 हजार पोलिस शिपाई पदांची भरती प्रक्रिया एकत्रिपणे राबविण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. बिंदुनामावली अंतिम केली जात असून शासनाकडे भरतीस मान्यता मिळाल्यानंतर डिसेंबर 2021 नंतर ही पदे भरती जातील.
Police Bharti Exam Postponed: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत ७२० जागासाठी येत्या २३ ऑक्टोबरला होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढील महिन्यात पेपर 19/11/2021 या तारखेला होणार आहे..
- पोलीस भरती २०१९ परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध
- पोलीस भरती २०१९ निकाल जाहीर आणि मार्क लिस्ट
- लोहमार्ग लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र आता उपलब्ध आहेत. लेखी परीक्षा 17 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे.
- धुळे आणि नंदुरबारच्या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.
- MPSC PSI Bharti 2021 – राज्यात PSI पदासाठी 376 जागांसाठी भरती होणार
A total of 12,200 posts will be recruited in the Maharashtra Police Force 5200 posts will be filled before December 31, after which 7 thousand posts will be filled in phases. Read More details as given blow.
- पोलीस भरती २०१९ परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध
- पोलीस भरती २०१९ निकाल जाहीर आणि मार्क लिस्ट
- लोहमार्ग लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र आता उपलब्ध आहेत. लेखी परीक्षा 17 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे.
- धुळे आणि नंदुरबारच्या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.
- MPSC PSI Bharti 2021 – राज्यात PSI पदासाठी 376 जागांसाठी भरती होणार
महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती
या निर्णयाची अंमलबजावणी पोलीस महासंचालक यांनी तात्काळ करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, असंही जीआरमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाईल, अशी घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी दिलीप वळसे पाटलांनी केली होती. पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थिती 31 डिसेंबरपूर्वी 5200 पदांची भरती करणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने 7 हजरा पदे भरली जातील, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती.
डिसेंबर पूर्वी 5200 जागांवर भरती
दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस दलात डिसेंबरपूर्वी 5200 जागांवर भरती केली जाईल, अशी घोषणा केली होती. तर, उर्वरित 7 हजार पदांची भरती नंतर केली जाईल अशी माहिती दिली होती. औरंगाबाद येथे पोलीस दलाच्या अनुषंगानं विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं होतं.
पोलिस भरतीसाठी २३ ऑक्टोबरला लेखी परीक्षा
Recruitment process has been started for 720 posts in the first phase for Pimpri-Chinchwad Police Commissionerate. One lakh 89 thousand 732 applications were received for this. The written examination for this will be held on October 23 from 3:30 pm to 4:30 pm, informed Commissioner of Police Krishna Prakash.
- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत ७२० जागासाठी येत्या २३ ऑक्टोबरला लेखी परीक्षा होणार आहे. शहरातील विविध परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होईल.
- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी पहिल्या टप्प्यातील ७२० जागासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी एक लाख ८९ हजार ७३२ जणांचे अर्ज आले.
- यासाठीची लेखी परीक्षा २३ ऑक्टोबरला दुपारी ३ ते साडेचार या वेळेत होणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.
Sindhudurg District Police Bharti 2021 Exam Updates : Exam will be held on 13th October 2021 for Police Peon post in Sindhudurg Disitrict. The Venue of Police Examine is Sant Raul Maharaj College at Kudal, Kudal High School and B.Sc. Nath Pai Nursing College will be held at the examination center. Applicants who applied for these posts may downloads the admit card from https://mhpolicebharti.cbtexam.in.
सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस शिपाई पद भरतीसाठी १३ ऑक्टोबरला परीक्षा
- सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस शिपाई पद भरतीसाठी १३ ऑक्टोबरला परीक्षा होणार आहे. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ हायस्कुल आणि बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज ही परीक्षा केंद्रावर होणार आहे.
- सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील २० चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठीची लेखी परीक्षा १३ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.
- अर्ज केलेल्या परीक्षार्थींनी https://mhpolicebharti.cbtexam.in या पोर्टलवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचे प्रभारी पोलीस उप अधीक्षक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
पोलीस भरती २०१९ निकाल जाहीर आणि मार्क लिस्ट
- सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील २० चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठीची परीक्षा १३ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ हायस्कुल आणि बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज ही परीक्षा केंद्रावर होणार आहे.
- लेखी परीक्षेकरिता प्रवेशपत्रावर नमुद असलेल्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर ओळखपत्रासह वेळेत उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत १८००२१००३०९, पोलीस भरती मदत केंद्र कक्ष ०२३६२-२२८००८/ सिंधुदुर्ग पोलीस नियंत्रण कक्ष – ०२३६२२२८६१४ आणि [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असेही एस. बी. गावडे प्रभारी पोलीस उप अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.
Pune पोलीस भरती 2019 शिपाई पदासाठी पाच ऑक्टाबरला होणार लेखी परिक्षा
As per the news Pune Police Force will be conduct the written test on 5th October 2021 for Peon Posts in the state. For the first time in the police recruitment process, a written test is being conducted before the physical test. Pune Police will conduct the examination through a private system. More updates regarding the Police Bharti 2021 given below. Keep visit on our website www.mahagov.info for latest Police Bharti 2021 updates.
पुणे पोलिस दलात रिक्त असलेल्या पोलिस शिपाई पदासाठी येत्या 5 ऑक्टोबरला लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलिस भरती प्रक्रियेमध्ये पहिल्यांदाच शारिरीक चाचणी आगोदर लेखी परिक्षा होत आहे. खासगी यंत्रणेच्या माध्यमातुन पुणे पोलिस हि परीक्षा घेणार आहे. त्यासाठी 22 सप्टेंबरपासूनच उमेदवारांना ऑनलाईन प्रवेशपत्र मिळणार आहे.
पुणे पोलिस आयुक्तालयातील रिक्त झालेल्या 214 पोलिस शिपाई पदासाठी 2019 मध्ये जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीनुसार 39 हजार 323 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. कोरोनामुळे मागील दिड वर्षांपासून भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने भरती प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या भुमिकेनुसार, पोलिस भरती प्रक्रियेमध्ये शारिरीक चाचणीच्या आगोदर पहिल्यांदाच लेखी परिक्षा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पहिल्यांदाच प्रत्येक पोलिस घटकाला खासगी यंत्रणेमार्फत लेखी परिक्षा घेण्याच्या सुचना दिल्या होत्या.याबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अतिरिक्त पोलिस आयुक्त जालिंदर सुपेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
Police Bharti 2021- police Bharti 2019 for 5500 Police constable Posts written exams in the Maharashtra state will be started from 3rd September 2021. It is planned to complete the examination by the end of October 2021 and give appointments. The pending police recruitment in 2019 has now begun. The recruitment process will be completed by October and new police personnel will be appointed. The new recruitment will then begin in December. The point list for 7,000 police posts in 2020 has been approved. Now that the point list for 2021 has been approved, the recruitment process for a total of 12,000 posts will be carried out. Planning is also underway to recruit 12,000 posts in 2020 and 2021. All other important details are given below:
राज्यातील पोलिस भरती लेखी परीक्षाचे वेळापत्रक !
दोन वर्षांपासून रखडलेल्या साडेपाच हजार पोलिस पदांच्या भरतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. 3, 4, 5, 6, 8 आणि 9 सप्टेंबर रोजी परीक्षा होणार आहे. त्यानंतर गणेशोत्सव झाल्यावर उर्वरित परीक्षा पार पडणार आहेत. सुरवातीला लेखी परीक्षा होणार असून त्यानंतर मैदानी चाचणी होईल, अशी माहिती पोलिस महासंचालक कार्यालयाने दिली.
2019 मधील प्रलंबित पोलिस भरतीला आता सुरवात झाली आहे. ऑक्टोबरपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करून नव्या पोलिस कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिली जाणार आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये नव्या पदभरतीला सुरवात होईल. 2020 मधील सात हजार पोलिस पदांची बिंदुनामावली मंजूर करून घेण्यात आली आहे. आता 2021 मधील बिंदुनामावली मंजूर झाल्यानंतर एकूण 12 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, दरवर्षी पोलिस भरतीला उमेदवारांची मोठी संख्या असते. या पार्श्वभूमीवर आगामी काळात सर्वप्रथम मैदानी चाचणी आणि त्यात उत्तीर्ण झालेल्यांची लेखी परीक्षा घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मात्र, सध्या त्याला उमेदवारांचा विशेषत: ग्रामीण भागातील तरुणांचा विरोध असल्याने तो निर्णय प्रलंबित असल्याचेही सांगण्यात आले.
2021 च्या रिक्त पदांना मंजुरी नाहीच
राज्यातील अतिमहत्त्वाच्या, अत्यावश्यक विभागात पोलिस विभागाचा समावेश आहे. गृह, आरोग्य, मेडिकल विभागाच्या पदभरतीला यापूर्वीच वित्त विभागाने परवानगी दिली आहे. राज्याच्या पोलिस दलात हजारो पदे रिक्त असून त्याची माहिती महासंचालक कार्यालयाने संकलित केली आहे. दरम्यान, मागील दोन-तीन वर्षांत अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून कोरोनामुळे अनेकजण शहीद झाले आहेत. तरीही, पोलिस दलातील 2021 मधील रिक्त पदांना अजून मंजुरी मिळालेली नाही.
रखडलेली पोलीस भरती लवकरच सुरू होणार
“पोलीस भरती २०१९ बाबत सुचना – उमेवारांना त्यांचा ई मेल आयडी मध्ये सुधारणा, पासवर्ड व विकल्प निवडण्याची मुदत दिनांक २२/०८/२०२१, २४:०० वाजेपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. “
महिला पोलीस ९० टक्के जागा रिक्त
Police Bharti 2021 Latest Updates : According to the latest police recruitment update released on 30 July 2021, all candidates are required to change their passwords. Otherwise they will not be able to open the link of your application in the next recruitment process. ECB candidates are required to choose between open or EWS. Also some candidates have complained of forgetting their email id. Such candidates will have to go to your email id website and reset your email ID. The deadline has been extended till 22nd August 2021. For this, the candidates should go to the official website www.mahapolice.gov.in and click on the Police Corner option and select the Police Recruitment 2019 option. Here you can change your email ID and password. Maharashtra State Police Department Recruitment 2019 exam will now be taken offline instead of online. Therefore, candidates need to make these changes.
- Police Bharti 2019 Complete Notification – https://bit.ly/37NWu4Z
- Updated Notification – https://bit.ly/3CPZdsW
- Official Website– www.mahapolice.gov.in
- महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) (सुधारणा) नियम, २०१९.
- पोलीस भरती च्या नवीन अपडेट नुसार ३० जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार सर्व उमेदवारांना आपला पासवर्ड बदलणे अनिवार्य आहे. अन्यथा पुढील भरती प्रक्रियेत ते आपल्या अर्जाची लिंक उघडू शकणार नाहीत.
- ईसीबी उमेदवारांना अराखील (खुला) किंवा ‘EWS’ यापैकी एक पर्याय देणे गरजेचे आहे. तसेच काही उमेदवारांनी आपला ईमेल आयडी विसरल्याच्या तक्रारी केल्या आहेत. अशा उमेदवारांना आपला ईमेल आयडी वेबसाइटवर जाऊन आपला ईमेल आयटी रिसेट करावा लागणार आहे. यासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
- यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.mahapolice.gov.in वर जाऊन पोलीस कॉर्नर या पर्यायावर क्लिक करुन पोलीस भरती २०१९ हा पर्याय निवडावा. इथे तुम्हाला ईमेल आयडी आणि पासवर्ड यामध्ये बदल करता येणार आहे.
- महाराष्ट्र राज्य पोलीस विभाग भरती २०१९ ही परीक्षा ऑनलाईन ऐवजी आता ऑफलाईन घेण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी हे बदल करणे गरजेचे आहे.
पोलीस भरती २०१९ परीक्षे संदर्भात सविस्तर माहिती येथे पहा
Police Bharti 2021 was stall in November 2019. That time i.e.. in 2019 November applications were filled for 5,200 posts of police constables, state reserve police force and police vehicle drivers. After that, the recruitment process was stalled due to cancellation of portal, change of government, corona, reservation. But now the Police Bharti Process will be stated soon. The offline written exam will be held in September 2021. Initially, field tests were conducted in police recruitment till today, but now according to the new system, written test will be conducted in advance. Field test will be conducted for the candidates who qualify from the written test. Director of Sahyadri Career Academy Umesh Rupanwar informed about this. All other important details are given below:
Arogya vibhag Mega Bharti has been started now. Online Application link has open now Read the complete details and apply soon.
⏰ महाराष्ट्र आरोग्य विभागात 7357 पदांची भरती – ऑनलाईन अर्ज सुरु
Step wise Details of Police Bharti 2021 Online Process
- नोव्हेंबर 2019 मध्ये पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलिस दल व पोलिस वाहन चालक अशा 5200 पदांसाठी अर्ज भरुन घेण्यात आले होते. त्या नंतर महापोर्टल रद्द होणे, सरकार बदलले, कोरोना, आरक्षण या कारणांमुळे ही भरती प्रक्रीया रखडली होती.
- गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली पोलिस भरती लवकरच होणार आहे.
- सप्टेंबरमध्ये ऑफलाईन लेखी परिक्षा घेतली जाणार आहे.
- आजवरच्या पोलिस भरतीत प्रारंभी मैदानी चाचणी होत असे, आता मात्र नव्या प्रणालीनुसार अगोदर लेखी परिक्षा घेतली जाणार आहे.
- लेखी परिक्षेतून पात्र होणा-या उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. या बाबत सह्याद्री करिअर अँकेडमीचे संचालक उमेश रुपनवर यांनी या बाबत माहिती दिली.
- आता पोलिस भरती लेखी परिक्षेबाबतचे शुध्दीपत्रक पोलिस खात्याकडून प्रसिध्द करण्यात आल्याने राज्यातील पोलिस भरतीची तयारी करणारे उमेदवार आता अभ्यासाच्या तयारीला लागले आहेत.
- पहिल्यांदा होणारी लेखी परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी एस.ई.बी.सी. (मराठा उमेदवार) फॉर्म भरला होता. त्या उमेदवारांना खुला प्रवर्ग किंवा ई. डब्ल्यु. एस. (आर्थिकदृष्ट्या मागास) यापैकी एक विकल्प निवडण्याची संधी दिली आहे.
हा विकल्प निवडण्याचा कालावधी 5 ते 15 ऑगस्ट असा 11 दिवसांचा असेल. ई. डब्ल्यु. एस. चे प्रमाणपत्र ही 2018-19 व 2019-20 या परीक्षांसाठी मार्च 2020 पर्यंतचे असणे आवश्यक केले आहे. - त्या दृष्टीने उमेदवारांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता करून येणाऱ्या भरतीला सामोरे जावे. उमेश रूपनवर म्हणाले , महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये आयुक्तालये, ग्रामीण परीक्षेत्रे, एस.आर. पी. चे ग्रुप व रेल्वे विभाग या सर्व युनिटमध्ये भरती प्रक्रिया पार पडणार असून, यासाठी पोलीस विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या.
लवकरच १२५०० जागांची पाेलीस भरती..!
Police Bharti 2021 Update on 19th July : Police Constable 12500 posts in the police force in the Maharashtra state will be filled soon. His process has begun. Minister of State for Home Affairs and Hingoli District Liaison Minister Shambhuraj Desai said in a press conference on Sunday that the problems of the police will also be solved with priority. राज्यात पोलिस दलातील साडेबारा हजार पदे लवकरच भरली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच पोलिसांच्या समस्या देखील प्राधान्याने सोडविला जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री तथा हिंगोली जिल्हासंपर्क मंत्री शंभुराज देसाई यांनी रविवारी (ता. १८) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
Police Bharti 2021 new GR released on 16th July 2021
As per the Latest GR Released by Maharashtra Government “Police Bharti 2021 is expected to start Soon till December 2021”. The NEW GR About Maharashtra Police Bharti 2021 is published yesterday on 16th July 2021. Candidates can Check the GR from given below link. Police Bharti 2021 was pending due to Covid Situation but now lack of Manpower Maharashtra Government Decided to complete the Police Bharti 2021 process soon. All related updates will be available Soon on our website.
Police Bharti 2021 New updates : Dilip Walse Patil announced that 5200 posts would be recruited in the Maharashtra Police Force before December 2021 and the remaining 7,000 posts will be filled later. He commented on various issues related to the police force in Aurangabad. All other important details regarding this news are given below :-
Police Patil Bharti 2021 – पोलिस पाटलांची १२ हजार ४२२ पदे रिक्त
मुंबई पोलीस भरती 2021
पोलीस भरती 2021 : डिसेंबर पूर्वी 5200 जागांवर पोलीस भरती
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद येथे गृहमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गृहमंत्र्यांनी यावेळी मोठी घोषणा केली. महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थिती 31 डिसेंबर पूर्वी 5200 पदांची भरती कुठल्याही परिस्थितीत करणार असून त्यानंतर 7 हजर पदे भरले जातील अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
- दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस दलात डिसेंबरपूर्वी 5200 जागांवर भरती केली जाईल, अशी घोषणा केली. तर, उर्वरित 7 हजार पदांची भरती नंतर केली जाईल अशी माहिती दिली. औरंगाबाद येथे पोलीस दलाच्या अनुषंगानं विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं.
- मृत कर्मचाऱ्याच्या पाल्याला नोकरी : कोविडमध्ये ज्य पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला त्यांच्या पाल्यांना नोकरी देण्याचं धोरण स्पष्ट आहे. काही ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 50 लाख देण्याचं काम पूर्ण झालं आहे, जे राहील आहे त्यांना पण तातडीने मदत केली जाईल, अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.
In the last 8 months, 385 vacancies have been filled in Mira Bhayander, Vasai-Virar Police Commissionerate. However, there are still 1285 vacancies for police personnel. The commissioner has asked the state government to allow the recruitment of staff.
Maharashtra Police Bharti 2021 – पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली तेव्हा तीन हजार ३३१ पदांना मंजुरी देण्यात आली होती. त्यात ४२६ अधिकारी आणि दोन हजार ९०५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. परंतु २७२ पोलीस अधिकारी आणि एक हजार ३९८ असे मिळून एक हजार ६७० पोलिसांच्या जागा रिक्त होत्या.
- राज्य सरकारच्या विविध विभागांत दोन लाखांहून अधिक पदे रिक्त
- पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण – त्वरित अर्ज करा…
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात मागील ८ महिन्यांत ३८५ रिक्त पदे भरण्यात यश आले आहे. तरी अद्याप १२८५ पोलीस कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांच्या भरतीला परवानगी देण्याची मागणी आयुक्तांनी राज्य शासनाकडे केली आहे. जोपर्यंत ही रिक्त पदे भरली जात नाहीत तोपर्यंत गृहरक्षक दल आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाची मदत घेतली जाणार आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी प्रयत्न
पोलीस कर्मचाऱ्यांच्या विविध पदांची भरती २०१९ साली झाली. त्या वेळी पोलीस आयुक्तालय अस्तित्वात नव्हते. अद्याप २०२० ची पोलीस कर्मचारी भरती प्रलंबित आहे. त्यामुळे आमच्याकडी पदे भरण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी आम्ही शासनाकडे केली आहे, असे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी सांगितले. पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी आंतरजिल्हा बदलीवर कुणी यायला इच्छुक आहे का? त्याची विचारणा केली. त्यातील १२० पोलीस कर्मचारी तयार झाले आहे. १०५ जणांचे आदेश काढले असून काही दिवसांत हे १०५ पोलीस कर्मचारी रुजू होतील, असेही आयुक्त दाते यांनी सांगितले. पोलीस कर्मचाऱ्यांची पदे भरेपर्यंत गृहरक्षक दल तैनात करण्याचा विचार आहे. त्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे विचारणा केली आहे. याशिवाय महाराष्ट्र सैनिक बलाचीदेखील मदत घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Police Bharti 2021 updates : Police Bharti 2021 will be held soon. Complete details of police bharti recruitment like educational details, age limit, how to apply, etc., given below. According to reports, Home Minister Anil Deshmukh has said that 12,500 policemen will be recruited in the state. Currently, there are major changes in the police department in the state. After the transfer of senior police officers, Home Minister Anil Deshmukh interacted with media representatives.
- पोलीस दलांत GD कॉन्स्टेबल पदासाठी ५५ हजार ९१५ जागेसाठी बंपर भरती
- राज्य सरकारच्या विविध विभागांत दोन लाखांहून अधिक पदे रिक्त
- गोवा पोलिस १०९७ जागेची भरती
- पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण – त्वरित अर्ज करा…
Maharashtra Police Bharti 2021 : As per the latest news various news source the Police Bharti 2021 process will be started soon to filled for 12500 vacancies. Probably After the lockdown the Police Recruitment Mega Bharti 2021 will be held. Currently 12500 constable is required in Maharashtra State. Online Process for Police Recruitment 2021 will be started soon Candidates continue their study and keep practice for written and physical examination. Candidates keep visit on our website www.mahagov.info for the further updates.
पोलिस भरती २०२१ अपडेट्स – नोव्हेंबर २०१९ मध्ये भरतीची जाहिरात काढून विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेतले; परंतु पुढे प्रक्रिया राबविली नाही. दरम्यान, गेल्या वर्षापासून कोरोना साथीमुळे भरती रखडली. आता ही साथ केव्हा संपेल आणि भरती केव्हा होईल, याची आतुरता भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना लागली आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याच्या गृहमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागलेले अनिल देशमुख यांनी लवकरात लवकर १२,५३८ जागांसाठी पोलिस भरती प्रक्रिया राबविणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र घोषणा हवेतच विरली.
Vacancy Details :
- Total Vacant Posts : 12500 Posts
- Application fees : for open category 500, for reserved category 250.
- Selection process : written exam and physical test
Police Bharti 2021- Pre Exam Training 2021
As per the news received SARATHI – The Chhatrapati Shahu Maharaj Institute of Research, Training and Human Development will provide online training to 5,000 aspiring candidates for police bharti and a three-month skill development course for 2,000 students. Read the beow given article carefully..
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) पोलीस भरती साठी इच्छुक असलेल्या पाच हजार उमेदवारांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार असून, दोन हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकासासाठी तीन महिन्यांचे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘सारथी’ चे निबंधक अशोक पाटील यांनी दिली.
सारथी च्या
१९ मार्च २०२१ अपडेट – प्राप्त बातमी नुसार, राज्यात 12500 पोलिसांची भरती करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलंय. सध्या राज्यातील पोलीस विभागात मोठे फेरबदल करण्यात आलेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संवाद साधलाय.
पोलीस विभागात २० हजार जागा रिक्त
Maharashtra Police Bharti 2022 : As per the latest news – Home Minister Anil Deshmukh said that there are about 20,000 vacancies in the Maharashtra State Police Force. The Maharashtra State Police Force needs about 4,000 police officers. Home Minister Anil Deshmukh has announced the recruitment of 12,500 police personnel. However, corona for police recruitment is being delayed. Even after this recruitment, there will be more vacancies in the police department. With over 4,000 vacancies for police officers, there is a lot of work stress on the officers.
महाराष्ट्र राज्य पोलिस दलात तब्बल २० हजार जागा रिक्त आहेत अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली, जवळपास चार हजार पोलिस अधिकाऱ्यांची गरज महाराष्ट्र राज्य पोलिस दलात आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १२ हजार ५०० पोलिस कर्मचाऱ्यांची भरती करण्याची घोषणा केली आहे. मात्र, पोलिस भरतीसाठी कोरोनामुळे विलंब होत आहे. ही भरती झाल्यानंतरही पोलिस विभागात आणखी रिक्त जागा राहणार आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या चार हजारांवर जागा रिक्त असल्यामुळे अधिकाऱ्यांवर कामाचा मोठा ताण आला आहे.
खुशखबर! साडेबारा हजार जागांसाठीच्या पोलीस भरतीचा मार्ग मोकळा
Maharashtra Police Bharti 2021 : The Maharashtra Police Recruitment will soon, the recruitment process will be in progress. State Home Minister Anil Deshmukh told a press conference that 5,300 posts would be recruited in the first phase and 7,500 in the second phase. It was decided to recruit 12,500 personnel in the police force. The Maratha reservation delayed the recruitment process. But after discussions with various organizations, the way is finally open for recruitment. As a result, recruitment process of 5,300 people will be started in the first phase in the next few days. Read the complete details carefully given below:
महाराष्ट्र पोलीस दलात लवकरच मोठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात ५,३०० तर दुसऱ्या टप्प्यात ७,५०० पदे भरली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिस दलात १२ हजार ५०० कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मराठा आरक्षणामुळे या भरती प्रक्रियेला विलंब झाला. मात्र विविध संघटनांशी चर्चा केल्यानंतर अखेर भरतीचा मार्ग खुला झालेला आहे. यामुळे आगामी काही दिवसात पहिल्या टप्पयात पाच हजार ३०० जणांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पोलिस भरती पाठोपाठ डॉक्टर भरतीही होणार आहे.
मोफत ऑनलाइन सैन्य, पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण; अर्जाची प्रक्रिया सुरु
- पुणे – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या वतीने पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी नि:शुल्क ऑनलाइन मार्गदर्शन 25 फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया बार्टीच्या www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड तसेच ई-बार्टी अॅप मधील M-governance अंतर्गत पोलिस भरती लेखी परीक्षा मार्गदर्शन या लिंकवर सुरु आहे.
- पोलिस भरती पूर्व लेखी परीक्षेकरिता दोन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार हा कालावधी वाढवण्यात येईल. दर शनिवारी, रविवारी तसेच सरकारी सुटीच्या दिवशी मार्गदर्शन वर्ग बंद राहतील. पोलिस भरती पूर्व लेखी परीक्षेकरिता असलेले सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता चाचणी असे एकूण चार अभ्यास घटकांचे दिवसाला दोन तास ऑनलाइन प्रशिक्षण असेल. प्रत्येक विषयाला स्वतंत्र मार्गदर्शक असतील.
- बार्टीच्या ‘Barti Online’ या युट्यूब चॅनलवरूनही हे प्रशिक्षण वर्ग थेट प्रसारीत करण्यात येतील. प्रशिक्षण परस्परसंवादी स्वरूपाचे असेल. प्रशिक्षणामध्ये विषयाचा आवाका, मागील वर्षी विचारण्यात आलेले प्रश्न, जास्त प्रश्न विचारले जाणारे घटक अशा घटकांचा सखोल अभ्यास करण्याची पद्धत, वाचन साहित्य, मार्गदर्शकांची टिपणे (नोट्स) याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाईल.
पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राज्यात एक लाख घरे बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी संकेत दिले. आगामी काही दिवसात राज्यात ११२ आपतकालीन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. या क्रमांकावर सर्वसामान्य नागरिकांना लवकर मदत मिळावी. यासाठी पोलिस विभाग दोन हजार चारचाकी वाहन आणि अडीच हजार दुचाकी वाहन ‘जीपीआरएस’ तंत्रज्ञानासह विकत घेणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना लवकरच मदत मिळावी. यासाठीही याचा उपयोग होणार आहे. ही योजना आगामी काही महिन्यात लागू केली जाणार असल्याचेही संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. यावेळी पत्रकार परिषदेत आमदार विक्रम चव्हाण, अमोल मिटकरी तसेच पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांची उपस्थिती होती.
Mega recruitment will be done to make the police force more capable in the state. Confusion arose among the candidates participating in the police recruitment, whether it was a written test or a physical test. Home Minister has given an explanation in this regard. In the first phase, written test will be followed by physical test. In the second phase of police recruitment, first a physical test and then a written test will be conducted, said Home Minister Anil Deshmukh.
गृहमंत्र्यांकडून पोलिस भरतीबाबतचा संभ्रम दूर, दोन टप्प्यात वेगवेगळ्या पद्धतीने होणार भरती
राज्यात पोलिस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी मेगा भरती करण्यात येणार आहे. आधी लेखी परीक्षा की शारीरिक चाचणी, असा संभ्रम पोलिस भरतीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांत निर्माण झाला. त्याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर आता गृहमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पहिल्या टप्प्यात आधी लेखी परीक्षा त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. तर, पोलिस भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात आधी शारीरिक चाचणी व नंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी गुरुवारी (ता.21) रात्री पोलिस दलाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. पोलिस दलात 12 हजार 500 पदांची मेगा भरती करण्यात येत आहे. त्यासाठी मागील काही वर्षांपासून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी मैदानात घाम गाळत आहेत. 2019 मध्ये निघालेल्या जाहिरातीत आधी लेखी परीक्षा व नंतर शारीरिक चाचणी घेण्याचा निर्णय झाला होता. आतापर्यंत पोलिस भरतीच्या सुरुवातीला आधी शारीरिक चाचणी होत होती. आधी लेखी परीक्षा घेणे म्हणजे उमेदवारांवर अन्याय करण्यासारखे आहे, असा सूर उमेदवारांमधून उमटला होता. त्याबाबत सकाळने वृत्त प्रकाशित केले होते. यात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडतील, असेही उमेदवारांचे म्हणणे होते. पाच हजार पदासाठी लवकरच भरती प्रक्रिया 2019च्या अटींप्रमाणे घेण्यात येणार आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात जवळपास आठ हजार जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. त्यात मात्र आधी शारीरिक चाचणी आणि नंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. गृहमंत्री देशमुख यांच्या स्पष्टीकरणामुळे उमेदवारांतील संभ्रम दूर झाला आहे. पोलिस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी 12 हजार 500 जागांसाठी दोन टप्प्यात भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. 2019 मधील भरतीच्या अटींत कोणताच बदल होणार नाही. दुसऱ्या टप्प्यात आधी शारीरिक चाचणी व नंतर लेखी परीक्षा असा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra Police Bharti 2021: In Maharashtra, the police recruitment process will be implemented in phases in the next few days. In the next eight days, advertisements for police recruitment will be issued and 12,538 posts will be filled. The recruitment process for 5300 posts will be completed in the first phase and the remaining seats will be filled in the second phase. Also, after filling 12538 posts, more staff will be recruited in the police department if required. Read the complete details given below:
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या पोलीस भरतीसंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मोठी घोषणा केली. पोलीस भरतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच गृहमंत्र्यांनी पोलीस भरती घेणार असल्याचे घोषणा केली आहे. त्यामुळे पोलीस खात्यात 12 हजार 538 जागा भरण्याचा मोकळा झाला आहे. पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा अनिल देशमुख यांनी केली. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असहीे मंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच 12538 जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असही देशमुख म्हणाले. ते सोमवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्य सरकार पोलीस भरतीच्या निर्णयावर ठाम असल्याचे संकेत मिळत आहेत.
गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून एसीबीसीच्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर केला होता. दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयाला मराठा संघटना आणि नेत्यांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले होते. आता मात्र अनिल देशमुख यांच्या वक्तव्यामुळे गृह खाते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
येत्या आठ दिवसांत पोलीस भरती जाहिरात अपेक्षित…
पोलीस खात्यात भरती – अपडेट्स १७ जानेवारी २०२१
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्र पोलीस खात्यात 12538 जागांच्या भरतीची घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच 12538 जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले होते.
Update on 12th Jan 2021:राज्याच्या पोलिस दलात तब्बल १२ हजार ५३८ पदांची जम्बो भरती करण्यात येणार असून या पोलिस भरतीची जाहिरात येत्या आठ दिवसांत काढण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. पोलिस भरती लवकर करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांच्या शिष्टमंडळांशी चर्चा करताना देशमुख यांनी हे आश्वासन दिले आहे.
पोलिस भरतीच्या पहिल्या टप्प्यात ५ हजार २९७ पदांची भरती करण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला की लगेच दुसऱ्या टप्प्यातील पोलिस भरती करण्यात येईल, असेही देशमुख म्हणाले. त्यानंतर देशमुख यांनी माध्यमांशीही संवाद साधला. पोलिस भरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाला देण्यात आले आहेत. १२ हजार ५३८ जागांची भरती पूर्ण झाल्यानंतर गरज पडल्यास आणखी ५ हजार पदेही भरण्याबाबत विचार केला जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.
गृह विभागाने २०१९ मध्येच नोकरभरतीचा निर्णय जाहीर केला होता. मात्र ९ सप्टेंबर २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यामुळे पोलिस भरतीची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. २०१९ च्या पोलिस भरतीत एसईबीसी प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात गृहित धरण्याचा शासनादेश ४ जानेवारी २०२१ रोजी गृह विभागाने जारी केला होता. मात्र तो तीनच दिवसांत रद्द करून मराठा समाजाच्या उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आरक्षण देणारा नवा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोर्स: न्यूजटाऊन
खुशखबर ! 5 हजार 300 जागा भरण्याची पोलीस भरती प्रक्रिया सुरु!
Maha Police Bharti 2021: As per the latest news Anil Deshmukh has made a big announcement regarding Police Bharti. He announced that a Police Bharti process would be implemented for 12538 posts in the police department. The recruitment process for 5300 posts will be completed in the first phase and the remaining seats will be filled in the second phase. Also, after filling 12538 posts, more staff will be recruited in the police department if required. Read the complete details given below:
Update on 11th Jan 2021: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पोलीस भरतीबाबत उलटसुलट चर्चा सुरु असतानाच आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच 12538 जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. ते सोमवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्य सरकार पोलीस भरतीच्या निर्णयावर ठाम असल्याचे संकेत मिळत आहेत.
गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून ‘एसईबीसी’च्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, या निर्णयाला मराठा संघटना आणि नेत्यांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट आहे. मात्र, आता अनिल देशमुख यांच्या वक्तव्यामुळे गृह खाते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
पोलीस भरतीबाबत काय जीआर?
राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. राज्य सरकारनं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.
‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची मुभा देण्यात येईल. 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी लागेल. पोलीस महासंचालकांना या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सोर्स : TV9 मराठी
पोलिस भरतीचा निर्णय !
पोलीस भरतीबाबत जीआर जारी…
अवघ्या तीन दिवसात पोलिस भरतीचा जीआर गृहविभागाकडून रद्द
Update on 7th Jan 2021- बुधवारीच राज्यातील पोलिस भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी SEBC आरक्षण न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाकडून घेण्यात आला होता. पोलिस भरतीदरम्यान जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी आणि शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा. SEBC तून अर्ज केलेल्या पोलिस भरतीतील उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार, असा निर्णय घेऊन त्याबाबतचा GR देखील जारी करण्यात आला होता. एसईबीसी आरक्षणाशिवाय पोलिस भरतीचा जीआर अवघ्या तीन दिवसांत गृहविभागानं मागे घेतला आहे. एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूयएसचा लाभ मिळावा म्हणून गृहविभाग नवीन जीआर शुद्धीपत्रक काढणार आहे. ४ जानेवारीच्या जीआरमध्ये एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावं असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे ४ जानेवारीचा जीआर रद्दा केल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
राज्यात पोलिस भरती 2019 करीता एसईबीसी (SEBC) च्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे, त्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. गृह विभागाने 4 जानेवारी 2021 ला निर्गमित केलेला सरकारनं निर्णय रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पोलिस शिपाई भरती 2019 करीता ज्या एसईबीसी (SEBC) उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यांना शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील कडील 23 डिसेंबर 2020 च्या सरकार निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून सुधारित सरकार निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी म्हटले.
Update on 6th Jan 2021- The Home Ministry decided to recruit police in 2019 and the advertisement was published accordingly. However, on September 9, 2020, the Supreme Court granted an interim stay on the SEBC reservation, halting the Police Recruitment 2021 process. However, Shirish Mohod, Deputy Secretary, Home Ministry, issued the order today in view of police recruitment. Meanwhile, the Finance Department has already approved the recruitment of vacancies under the Home Ministry, Public Health Department and Medical Departments. Accordingly, the recruitment process will now begin. However, the Home Ministry’s decision said that students in the ‘SEBC’ category should be considered from the open category and additional examination fees should be paid from the concerned eligible students.
पोलिस भरती लेखी परीक्षा व शुद्धी परिपत्रका संदर्भात महत्वाचा अपडेट
‘एसईबीसी’तील विद्यार्थ्यांना भरावे लागणार खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क; ‘ईडब्ल्यूएस’चा उल्लेखच नाही
गृह विभागाने 2019 मध्ये पोलिस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलिस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली. मात्र, आज गृह विभागाचे उपसचिव शिरीष मोहोड यांनी पोलिस भरतीच्या दृष्टीने आदेश काढले. दरम्यान, गृह, सार्वजनिक आरोग्य व मेडिकल विभागाअंतर्गत रिक्त पदांची भरती करण्यास वित्त विभागाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यानुसार आता भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. मात्र, गृह विभागाच्या निर्णयात ‘एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा आणि संबंधित पात्र विद्यार्थ्यांकडून वाढीव परीक्षा शुल्क भरून घ्यावे, असे आदेशात म्हटले आहे. मात्र, या आदेशात ‘एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा ‘ईडब्ल्यूएस’मधून विचार करावा, असा उल्लेख करण्यात आलेला नाही. गृह विभागाने संबंधित विभागाला पूर्वीच्या निर्णयाचे शुध्दीपत्रक काढण्याचेही आदेश दिले आहे.
पोलिस भरतीसंदर्भात ‘एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करुन संबंधित विद्यार्थ्यांची पात्रता, वयोमर्यादा पाहून त्यांच्याकडून वाढीव परीक्षा शुल्क 15 दिवसांत भरुन घेतले जाणार आहे. त्यानंतर पोलिस महासंचालक कार्यवाहीचा अहवाल तत्काळ शासनास सादर करणार आहेत. तसे आदेश गृह विभागाने आज काढले. दरम्यान, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम निर्णयाच्या तथा अंतरिम स्थगिती उठविण्याच्या अर्जावर अंतिम निकाल होईपर्यंत लागू राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
गृह विभागाच्या आदेशानुसार…
- ‘एसईबीसी’चे आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडावी
- ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू करावी
- जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून करावा विचार
- ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारावे
- वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरुन घेण्यात येईल; 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी
- पोलिस महासंचालकांनी या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करावा
सौर्स : सकाळ
Maha Security Bharti 2021
Police Bharti Exam Tricks
महापारेषण मध्ये 8,500 जागांची मेगाभरती
पोलीस दलात 12538 जागांसाठी पोलीस भरती
Updated 28.12.2020: Maharashtra Police Bharti 2021 will be held soon. Maharashtra State has announced Mega Bharti in the Police Department of Maharashtra for 5295 vacant posts very soon. As per the latest news Anil Deshmukh Said That “A total 12,528 posts in the police force will be filled in 2020 in Maharashtra. A total of 12,000 constables will be recruited in the state police, out of which 5,295 posts will be appointed soon in the first phase”. This is the largest recruitment in State’s Police Department.. So for the further updates keep visiting on our website www.mahagov.info…
28 डिसेंबर २०२० : महाविकास आघाडी सरकारच्या वतीने एकूण 12 हजार पोलीस हवालदारांची भरती करण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात 5 हजार 295 पदांची भरती करण्यात येणार आहे. याबाबत संबंधितांना लवकरच आदेश देण्यात येतील, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
तसेच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये मोठया प्रमाणात गुन्हे घडत असतात असा आरोप केला जातो. मात्र, काही वर्षांच्या तुलनेत येथील गुन्हेगारीचे प्रमाण झपाटयाने कमी झाले आहे. नागपूरमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर येथे पोलीस यूनिटची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सौर्स : प्रभात
राज्यात डिसेंबरनंतर मोठी पोलिस भरती ! डिसेंबर 2022 पर्यंत 25 हजार पदे होणार रिक्त
पोलिसांना लवकरच मिळणार खुषखबर! साप्ताहिक सुट्टी अन् ड्युटीही कमी
Due to the Corona the police recruitment is likely to get under way in the new year. The state will get an additional strength of 12,500 police through new recruitment. The stress of duty on insufficient police personnel will be reduced and the duty which has to be done for 10-12 hours will be reduced to 8 hours. In addition, you will get the right holiday once a week. The cabinet meeting recently approved the completion of the police recruitment process. Minister of State for Home Affairs Shambhuraje Desai said, “The recruitment process will be completed within the next year.”
पुणे : कोरोनामुळे रखडलेली पोलिस भरती नव्या वर्षात मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याला तब्बल साडे बारा हजार पोलिसांचे अतिरिक्त बळ नव्या भरतीद्वारे मिळणार आहे. अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर येणारा ड्युटीचा ताण कमी होऊन, 10-12 तास करावी लागणारी ड्यूटी आठ तासांवर येणार आहे. त्याचबरोबर आठवड्यातून एकदा हक्काची सुट्टी मिळणार आहे. गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी मंगळवारी ही माहिती दिली. विविध कार्यक्रमासाठी पुण्यात आले असताना देसाई यांनी ‘सकाळ’ कार्यालयास भेट देऊन संवाद साधला. भरतीची प्रक्रिया अगोदर झाली होती. मात्र कोरोनामुळे आरोग्य विभाग वगळता सर्व विभागातील भरती थांबविण्यात आली होती. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास नुकतीच मान्यता देण्यात आली. या पार्श्वभूमीवर देसाई यांना विचारले असता, ते म्हणाले, “”पुढील वर्षभरात भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल’.
देसाई म्हणाले, “आरक्षणानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया थांबली होती. मात्र हा तिढा लवकरच संपेल. नव्या वर्षाच्या सुरवातीलाच लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढील वर्षभरात पूर्ण करून, पोलिस दलात नव्याने साडे बारा हजार पोलिस दाखल होतील. सध्या राज्यातील सगळ्याच पोलिस दलामध्ये अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने त्यांना 10 ते 12 तास काम करावे लागते. विशेषतः कोरोनाच्या कालावधीमध्ये पोलिसांनी चांगले काम केले आहे. नव्या भरती प्रक्रियेमुळे जादा पोलिस उपलब्ध होऊन उपलब्ध पोलिसांना आठ तासच ड्यूटी करायला मिळू शकते. तसेच पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी 450 कोटी रुपये मंजूर करून दिले आहेत.”
पोलिस दलास बंदोबस्त व गस्त करण्यासाठी उपयोगी पडेल, यादृष्टीने अद्ययावत दर्जाच्या 362 गाड्या मागील वर्षी दिल्या आहेत. त्याचबरोबर आणखी साडे तीनशे गाड्या त्यांना देण्यात येणार आहेत. याबरोबरच महिला पोलिसांच्या निर्भया पथकासाठी देखील दोन अद्ययावत वाहने सामाजिक उत्तरदायित्वनिधी (सीएसआर फंड) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असेही शंभुराजे देसाई यांनी स्पष्ट केले.
सौर्स : सकाळ
संजीवनी तरूणांना देणार पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण
In view of the forthcoming police recruitment announced by the state government, Sanjeevani Foundation conducted a three-month pre-recruitment training program, said Sumit Kolhe, Secretary, Sanjeevani Foundation. Young people in rural areas may be deprived of police recruitment due to lack of proper guidance even when they have physical ability and intelligence. In order to get them proper training, Sanjeevani Foundation will provide three months training in Sanjeevani Pre-Cadet Training Center in December, January and February under the guidance of experts.
Police Bharti 2020 : राज्य सरकारने जाहीर केलेली आगामी पोलीस भरती लक्षात घेऊन, संजीवनी फाऊंडेशनतर्फे तीन महिन्यांचे भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजित केले, अशी माहिती संजीवनी फाऊंडेशनचे सचिव सुमित कोल्हे यांनी दिली. कोल्हे म्हणाले, की ग्रामीण भागातील युवकांमध्ये शारीरिक क्षमता व बुध्दिमत्ता असताना देखिल योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ते पोलीस भरतीपासुन वंचित राहु शकतात. त्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी संजीवनी फाऊंडेशनतर्फे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी असे तीन महिन्यांचे प्रशिक्षण संजीवनी प्रि कॅडेट ट्रेनिंग सेंटर या संस्थेत देण्यात येईल.
इच्छुकांनी ट्रेनिंग सेंटरचे अधिकारी दादासाहेब तिवारी (9822344493) यांचेकडे नाव नोंदणी करावी. अशा युवकांचा मेळावा (ता. 23) नोव्हेंबर रोजी संजीवनी प्रि कॅडेट सेंटरमध्ये घेण्यात येईल.
प्रशिक्षणास एक डिसेंबर पासुन सुरुवात होईल. – यापुर्वी कोवीड काळात नामांकित कंपन्यांना संजीवनी अभियांत्रिकी व पॉलीटेक्निकच्या 400 मुला मुलींना रोजगार उपलब्ध करून देण्यात फाऊंडेशनला यश मिळाले. संजीवनी प्रि-कॅडेट ट्रेनिंग सेंटर फॉर सिव्हिल ऍण्ड डीफेन्स सर्विसेस या सेवाभावी संस्थेमुळे ग्रामिण भागातील 1997 विद्यार्थ्यांना पोलीस, बॉर्डर सिक्युरीटी फोर्स, डीफेन्स, सेंट्रल रिजर्व पोलीस, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरीटी फोर्स अशा विविध क्षेत्रात नोकऱ्यांची संधी मिळाली.
सौर्स : सकाळ
As per the latest news the Mega police Bharti in the Maharashtra state after December will be held! By December 2022, 25,000 posts will be vacant Preparation of training grounds by taking information of vacancies – About 6,000 vacancies are created in the state every year. No police recruitment in 2019 and 2020. Information has been sought on the number of police personnel to be vacated from January 1, 2021 to December 31, 2022. Accordingly, the ground will be prepared and preparations will be made for recruitment.
रिक्त पदांची माहिती घेऊन प्रशिक्षणाच्या मैदानांची तयारी – राज्यात दरवर्षी साधारणपणे सहा हजार पदे रिक्त होतात. 2019 आणि 2020 मध्ये पोलिस भरती झालेली नाही. 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस शिपायांची माहिती मागविली आहे. त्यानुसार मैदाने तयार ठेवून भरतीच्या दृष्टीने तयारी केली जाणार आहे.
लवकरच होणार मेगाभरती…
राज्यातील पोलिसांचे वाढलेले काम, तपासाशिवाय पडून असलेली ढीगभर प्रकरणे, कोरोनामुळे झालेला पोलिसांचा मृत्यू, पदोन्नतीने रिक्त झालेल्या जागांमुळे आणि सेवानिवृत्ती व बडतर्फ, निलंबनामुळे राज्यात पोलिस दलातील रिक्त पदांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वर्षाअखेर मोठी पोलिस भरती होण्याची शक्यता गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली. प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या काळातील रिक्त पदांची माहिती तातडीने मागविली आहे. परंतु, मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने भरतीसंदर्भात सरकारने घोषणा केली नसल्याची चर्चा आहे.
राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पोलिस शिपाई आणि चालक पोलिस शिपायांची किती पदे रिक्त आहेत, याची माहिती अप्पर पोलिस महासंचालक कार्यालयास तत्काळ ऑनलाइन सादर करावी, असे आदेश शुक्रवारी (ता. 23) दिले. त्यात सर्व पोलिस आयुक्त (लोहमार्ग- मुंबईसह), पोलिस अधीक्षक (नाशिक ग्रामीण वगळून), पोलिस आयुक्त (बृहन्मुंबई), सर्व समादेशक (राज्य राखीव पोलिस दल गट क्र. एक ते 16) यांच्याकडून रिक्त पदांची माहिती संकलित करण्यात आली आहे. याबद्दल लोहमार्गचे अप्पर पोलिस महासंचालक, एसआरपीएफचे अप्पर पोलिस महासंचालक, पोलिस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र, नागपूर), सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलिस महानिरीक्षक आणि राज्य राखीव पोलिस बलाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांचा समावेश आहे. भरतीनंतर एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतरच संबंधितांना नियुक्ती दिली जाते. त्यामुळे भरतीचे नियोजन एक वर्षापूर्वीच केले जाते. त्यानुसार मैदाने उपलब्ध करुन भरती प्रक्रिया राबविली जाते. त्यादृष्टीने आता नियोजन सुरु झाले आहे, परंतु मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने भरतीसंदर्भात सरकारने घोषणा केली नसल्याची चर्चा आहे.
- आगामी दोन वर्षांची एकत्रित राबविली जाणार भरती प्रक्रिया
- आरक्षणनिहाय माहिती काढण्याचे काम सुरु असल्याची सूत्रांची माहिती
- कोरोनामुळे मृत्यू, सेवानिवृत्ती, निलंबन, बडतर्फी, पदोन्नतीमुळे रिक्त झाली पदे
- भरतीच्या अनुषंगाने प्रशिक्षणचे अप्पर पोलिस महासंचालकांनी मागविली पोलिस शिपाई व चालक शिपायांची माहिती
- 2019 आणि 2020 मध्ये भरती न झाल्याने साडेबारा हजार जागा झाल्या रिक्त
- डिसेंबर 2020 नंतर सुमारे 25 हजार रिक्त पदांची राबविली जाणार नवी पदभरती
सौर्स : सकाळ
पोलिस भरतीत भोई, ढीवर जलतरणपटूंना हवे स्थान
This Year Police will be recruited for 12538 posts in Maharashtra. This police recruitment should give a special place in the recruitment of swimmers from “Bhoi” and Dhiwar communities. In times of crisis, when it comes time to get into the water, the same Bhoi community swimmer will come to the aid of the police. They will also help save many lives in time. Police, who maintain law and order, often have to evacuate people drowned in river ponds and wells. In such cases, the police force enlists the help of local fishermen. Because fishermen are good at swimming and finding bodies anywhere.
In the Police Recruitment Bhoi & Dhiwar Get Opportunity
महाराष्ट्रात १२ हजार ५३८ पदावर पोलिस भरती केली जाणार आहे. ही पोलिसांची भरती प्रत्येक ठाण्यात एकातरी भोई, ढीवर समाजातील जलतरणपटूंना भरतीत विशेष स्थान द्यायला हवे. संकटकाळात जेव्हा पाण्यात उतरण्याची वेळ येते, तेव्हा हाच भोई समाजातील जलतरणपटू पोलिसांच्या मदतीला येईल. वेळप्रसंगी कित्येकांचे जीवही वाचवण्यात त्यांची मदत होईल. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणाऱ्या पोलिसांना अनेकदा नदीत तलावात, विहिरीत बुडालेल्या लोकांना बाहेर काढावे लागते. अशावेळी पोलिस यंत्रणा स्थानिक मासेमार बांधवांची मदत घेते. कारण मासेमार कुठल्याही ठिकाणी पोहण्यात आणि मृतदेह शोधून काढण्यात तरबेज असतात.
महापुरात पाण्याच्या ठिकाणी भोई समाजातील किंवा ज्यांनी लहानपणी मासेमारीच्या माध्यमाने पाण्यात पोहण्याची कला आत्मसात केली. त्या भोई समाजातील मुलांची मदत एखाद्या पीडिताला वाचविण्यासाठी होईल किंवा मृतदेह काढण्यासाठीही त्यांची मदत होईल, असे अनेक दुरोगामी लाभ पोलिस दलात भरती झालेल्या भोई उमेदवाराकडून होतील. दरम्यान जलतरणपटू अनेक असतात, पण मासेमार बांधव आपल्या मुलांना पाण्यात पडलेल्या व्यक्तीला कसे वाचवायचे , एखाद्याचा मृतदेह नेमका कसा बाहेर आणायचा, याचेही शास्त्रशुद्ध शिक्षण बाळकडूच्या देतच असतात. ती पारंपरिक कला लक्षात घेता भोई समाजातील योग्य उमेदवारांना भरतीत स्थान दिल्यास आपली पोलिस यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होईल.
महाराष्ट्रात १० पोलिस आयुक्तालय आणि ३६ पोलिस अधीक्षक कार्यालय कार्यरत आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलिस दलात आजच्या घटकेला सुमारे एक लाख ८४ हजार ७४५ कर्मचारी आहेत. तीन हजार ५३० पोलिस निरीक्षक आहेत. चार हजार ५३० सहाय्यक पोलिस निरीक्षक आहेत. सात हजार ६०१ पोलिस उपनिरीक्षक आहेत. सुमारे २५० भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी कार्यरत आहेत. २७७ पोलिस अधीक्षक आहेत. ६५२ पोलिस उपअधीक्षक आहेत. एवढ्या मोठ्या पोलीस दलात आपत्ती व्यवस्थापनातही निपूण अशा कर्मचाऱ्यांची भरती होणे अनिवार्य नव्हे, काळाची गरज आहे.
आता होऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्यातील पोलिस भरतीत काही पदावर निवडक जलतरणपटूंची प्राधान्याने निवड केल्यास पोलिस यंत्रणा अधिक सक्षम होईल, असे निवेदन मुख्यमंत्र्यासह गृहमंत्र्यांनाही पाठविलेले आहे. – दादासाहेब वलथरे, – भारतीय भोई विकास मंडळाचे अध्यक्ष.
सौर्स : सकाळ
पोलिस भरतीत 33 टक्के महिलांना संधी, गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आश्वासन
राज्यात नवीन 12 हजार पोलिसांची भरती होणार आहे. यामध्ये महिलांची 33 टक्के भरती होईल याची आम्ही काळजी घेऊ. महिलांच्या इतर प्रलंबित मागण्यांवरही लवकरात लवकर कार्यवाही करू, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे दिले.
या वेळी आमदार डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या, राज्यात पोलिस दलात सुमारे दोन लाख 22 हजार पोलिस आहेत. त्यामध्ये केवळ 29 हजार महिला पोलिस आहेत. खरे तर 33 टक्के आरक्षण गृहीत धरले तर सुमारे 70 हजारांवर महिला पोलिस असणे आवश्यक आहे. सामान्य महिला जेव्हा पोलिस ठाण्यात जाते त्या वेळी तेथे तक्रार नोंदवण्यासाठी महिला पोलिस असणे व्यथा मांडण्यासाठी अधिक सोईस्कर होते. पुरुष अधिकाऱ्यांसमोर आपले गाऱ्हाणे मांडणे खूप कठीण जाते…त्याचबरोबर सुमारे आठ ते दहा महिन्यांपासून महिला आयोग अध्यक्षपद रिक्त आहे. हे तातडीने भरावे, असे आवाहनही त्यांनी गृहमंत्र्यांना केले.
Police Bharti 2021 Preparation Details
When preparing for police recruitment, students should first prepare for the recruitment by seeing if they are eligible for it. Success will be assured if the students continue to practice the written test along with the physical ability test preparation while preparing for the police recruitment. In police recruitment, written test is conducted after physical fitness test. It covers about five subjects. It contains questions on mathematics, general science, intelligence, Marathi grammar, current affairs. Therefore, students should practice reading question papers as much as possible, reading newspapers, studying governance, state constitution.
Detailed information on police recruitment – 100, 1600 meters running, shot put, long jump, how to inflate the chest, how long you have to complete the run, how many meters to throw the ball and detailed guidance on the points. Everyone should aim to get points out of each in each category. As important as diet is with practice. It is also important to have all the information of the district in which you are going for recruitment.
विद्यार्थ्यांनी पोलिस भरतीची तयारी करताना सर्वप्रथम आपण त्यासाठी पात्र आहोत का, हे पाहूनच भरतीची पूर्वतयारी करावी. पोलिस भरतीची तयारी करताना विद्यार्थ्यांनी शारीरिक क्षमता चाचणी तयारीसोबत लेखी परीक्षेच्या सरावात सातत्य ठेवल्यास यश निश्चित मिळेल. पोलिस भरतीत शारीरिक क्षमता चाचणीनंतर लेखी परीक्षा घेतली जाते. त्यात साधारण पाच विषयांचा समावेश असतो. त्यात गणित, सामान्य विज्ञान, बुध्दीमापन, मराठी व्याकरण, चालू घडामोडींवर प्रश्न असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव, वाचन, वृत्तपत्राचे वाचन, शासन व्यवस्था, राज्य घटनेचा अभ्यास करावा.
पोलिस भरतीची सविस्तर माहिती- यामध्ये होणारे 100, 1600 मीटर धावणे, गोळाफेक, लांबउडी, छाती कशा पध्दतीने फुगवावी, किती वेळेत आपण धावणे पूर्ण केले पाहिजे, किती मीटरपर्यंत गोळा फेकला पाहिजे व त्यासाठी गुण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्येक प्रकारात पैकीच्या पैकी गुण मिळविण्याचे ध्येय सर्वांनी ठेवले पाहिजे. सरावाबरोबर आहाराचे महत्त्वही तेवढेच. तसेच ज्या जिल्ह्यात भरतीसाठी जाणार आहात, त्या जिल्ह्याची सर्व माहिती असणे आवश्यक आहे.
आधी मराठा आरक्षण, मगच पोलिस भरती घ्या – आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. यामुळे मराठा समाजावर मोठा अन्याय झाला आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय लांबणीवर पडला असताना राज्य सरकारने मेगा पोलिस भरती प्रक्रियेचा निर्णय घेतला आहे. सरकारची ही भुमिका मराठा समाजासाठी अन्यायकारक आहे. सरकारने आधी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, मगच पोलिस भरती प्रक्रिया राबवावी. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तातडीने पोलिस भरती रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या बाजूने निर्णय झाला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. राज्य सरकारने स्थगिती उठवण्यासाठी लवकर हालचाल करावी अशी सकल मराठा समाजाची अपेक्षा असताना शासनाने मेगा पोलिस भरतीची तारीख जाहिर केली आहे. मराठा समाजातील असंख्य कुटूंबे आर्थिक दुर्बल आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणे आवश्यक आहे. एकीकडे आरक्षणाचा निर्णय लांबणीवर पडला असताना शासनाने मेगा पोलिस भरतीचा निर्णय घेवून मराठा समाजातील तरुण, तरुणींवर मोठा अन्याय केला आहे.
हा निर्णय पुर्णपणे चुकीचा असून सरकारची ही भुमिका मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी अन्याकारक आहे. यामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण होईल. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयामार्फत घेण्यात आलेली स्थगिती उठवण्यासाठी सरकारने तातडीने पाऊल उचलणे आवश्यक आहे. मराठा समाजावर अन्याय होवू नये यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने याबाबत निर्णय घ्यावा. तसेच जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत पोलीस भरती घेवू नये. तातडीने भरती प्रक्रिया रद्द करावी अन्यथा याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.
सौर्स : पुढारी
पोलीस भरती आणि आरोग्य विभागातील भरतीचं काय?
As per the latest updates Maratha Aarakshan (Reservation) Bill should be passed in Lok Sabha and Rajya Sabha. The stay in the Supreme Court should be lifted immediately. मराठा आरक्षण बिल लोकसभेत आणि राज्यसभेत पारित करण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयात असलेली स्थगिती ताबडतोब उठविण्यात यावी. सरन्यायाधीशांकडे विनंती अर्ज सादर करावा. स्थगिती उठविली जात नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकारने पोलिस भरतीसह इतर भरती प्रक्रिया राबवू नये, अशी मागणी करत मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर पुढे काय करायचे, आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या विविध बैठकी घेण्यात आल्या. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये परिषदा भरवून यावर मंथन करून आंदोलनाची दिशा ठरविण्यात येत असल्याचे उमेश घाडगे, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक मनोज साबळे, जितेंद्र खोत, अनुप थोरात, भाग्यश्री शिक्रे, आशिष सत्ते, अपूर्वा थोरात आदींनी सांगितले. पत्रकार परिषद घेऊन मराठा क्रांती मोर्चा रोष व्यक्त केला.
Police Recruitment in Maharashtra will be held soon
Police Bharti 2020 – As there will be police recruitment in the state, many youths are preparing for this recruitment. But due to Corona, the government did not allow the start of classes, schools, academies. Therefore, the youth of Dighi area are studying at home and exercising on the streets for physical exercises.
राज्यात पोलीस भरती होणार असल्याने अनेक युवक या भरतीकरिता तयारीला लागले आहेत. परंतु करोनामुळे क्लास, शाळा, ऍकॅडमींना सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली नाही. त्यामुळे दिघी परिसरातील युवक घरीच अभ्यास करून शारीरिक कसरतींसाठी रस्त्यांवरच व्यायाम करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दिघी परिसरातील युवक पोलीस भरतीकडे लक्ष ठेवून होते. अनेकांनी शासनाने घोषणा करताच तयारीला सुरुवात केली आहे. या भरतीकरिता तयारी करणाऱ्या युवकांना मोठी अपेक्षा आहेत. सध्या करोनामुळे सर्व जगात हाहाकार असताना शहरातील व ग्रामीण भागातील युवक आगामी पोलीस भरतीकरिता तयारी करताना दिसत आहेत.
आळंदी-दिघी पालखीमार्गावर असलेल्या दत्तगड परिसरात व साई मंदिर परिसरातील रस्त्यावर युवक सकाळी व्यायाम, धावणे आदी सराव करताना दिसून येत आहेत. दिघीमध्ये युवकांच्या व्यायाम किंवा प्रशिक्षणाकरिता कोणत्याही अद्ययावत सुविधा नसल्याने अनेक युवक दररोज आपआपल्या परीने व्यायाम व प्रशिक्षणाची तयारी करत आहेत.
दिघी परिसरात लष्करी प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे या प्रभागातील माजी सैनिक व पोलीस मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. दिघीतील अनेक युवक देशसेवा करण्याकरिता सैनात भरती झाले असून अनेकजण पोलीस विभागात सुद्धा कार्यरत आहेत. सध्या देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असल्याने आगामी पोलीस भरतीमध्ये दिघी परिसरातील युवकाना मोठी अपेक्षा आहे.
दिघीमधील अनेक युवक आगामी पोलीस भरतीकरिता तयारी करीत आहेत. युवकांना व्यायाम व प्रशिक्षणाकरिता कोणतीही व्यवस्था नसल्याने युवकांना रस्त्यावर व्यायाम तसेच धावावे लागत आहे. प्रशासनाने युवकांकरिता खेळाचे मैदान व अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिल्यास युवकांना रस्त्यावर व्यायाम करण्याची वेळ येणार नाही. याशिवाय अनेक पोलीस व सैन्य भरतीकरिता युवकांना चांगली संधी प्राप्त होऊ शकते.
राज्यात मेगा पोलीस भरतीस मंत्रिमंडळाची मंजुरी
राज्यात 12,528 पोलिसांच्या मेगा पोलीस भरतीसाठी मंजुरी . लवकरच राज्यात पोलीस शिपाई संवर्गातील उपरोक्त पदे भरण्याची कार्यवाही केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सांगितले.
मेगा पोलीस भरती
पोलीस शिपाई संवर्गातील 12 हजार 528 पदे 100 टक्के भरण्यात येत आहेत. यासंदर्भात वित्त विभागाच्या 4 मे 2020 च्या शासन निर्णयातून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
Police Bharti Exam Tricks
मा.सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्गाच्या आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे मंत्रिमंडळाने गृह विभागाला निर्देशित केले आहे.
पोलीस शिपाई संवर्गातील 2019 या वर्षामधील 5297 पदे तसेच 2020 या वर्षामधील 6726 पदे व मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्यातील नवनिर्मित 975 पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील 505 अशी एकूण 12 हजार 528 पदे 100 टक्के भरण्यात येतील अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
Police Complaint Authority Nashik Bharti 2021
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संख्याबळ पुरेसं नाही. तसंच राज्यात कायदा आणि सुवव्यवस्था राखत असताना उपलब्ध असलेल्या पोलिसांवर ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पोलिस भरतीबाबत निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
Thane Police Bharti 2021
Police Bharti 2021-25 July 2020 Latest Update
पोलीस भरती २०२० नियमांमध्ये बदल –
राज्य सरकार एकीकडे १० ते १२ हजार पोलिसांच्या भरतीची सातत्याने घोषणा करीत आहे. असे असताना दुसरीकडे तत्कालीन युती सरकारने पोलिस भरतीच्या बदललेल्या नियमांबाबतचे प्रकरण न्यायाधिकरणात प्रलंबित असून अजूनही त्यावर ठोस मार्ग निघालेला नाही. मात्र हा प्रश्नातून योग्य मार्ग काढण्यात येत असल्याचे सूतोवाच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
असा केला आहे नियमात बदल
तत्कालीन युती सरकारने पोलिस दलातील शिपाई या पदाच्या भरती प्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल केला. त्यानुसार, शारिरीक चाचणीला पूर्वी असणाऱ्या 100 गुणाऐवजी 50 गुण केले, तर 50 गुणाची लेखी परीक्षा 100 गुणाची केली. त्याचबरोबर पूर्वी लेखी परिक्षेसाठी उमेदवाराचे प्रमाण एकास 15 इतके होते, ते नव्या नियमानुसार जादा गुण देण्याचा अध्यादेश काढला.
महाराष्ट्र राज्यात १२ हजार ५३८ पदांची पोलीस भरती जाहीर
महाराष्ट्र राज्यात १२ हजार ५३८ पदांची पोलीस भरती जाहीर पण राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढताना दिसत आहे. शासनाने या काळात संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र, याच दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येत्या डिसेंबर अखेर महाराष्ट्रात पोलीस भरती करणार असल्याचे जाहीर केले आहे. आता वाढत्या कोरोना संसर्गाच्या वातावरणात पोलीस भरती प्रक्रिया नेमकी पार कशी पडणार,याबाबत विद्यार्थी आणि पालक वर्गात संभ्रम आहे.
यापूर्वी नोव्हेंबर २०१९ मध्ये पोलीस शिपाई भरती, पोलीस वाहन चालक भरती व राज्य राखीव पोलीस दल भरतीच्या एकूण ५ हजार २९७ पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत. यंदा मोठ्या प्रमाणात पोलीस भरती जाहीर झाल्यामुळे व त्याचा कालावधी खूप कमी असल्यामुळे महाराष्ट्रातील मुले ,मुली पोलीस भरतीच्या तयारीला लागल्याचे चित्र दिसत आहे. नव्याने पदांची वाढ झाल्यामुळे एका बाजुला उमेदवार व पालक यांच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर दुसऱ्या बाजुला ही भरतीप्रक्रिया कशी राबवली जाईल?, याबाबत प्रचंड संभ्रम आहे. मंत्रालयात गृह विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पोलीस भरतीचा निर्णय घेण्यात आला.
८ जानेवारी २०१९ रोजी गृह विभागाने काढलेल्या शासन आदेशानुसार सुरुवातीला १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे . ही लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन घेतली जाणार आहे. या लेखी परीक्षेत पात्र होणाऱ्या उमेदवारांमधून एकास दहाप्रमाणात उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले जाणार आहे. यामधील मैदानी चाचणी १०० गुणांवरून ५० गुणांची करण्यात आली आहे.यामध्ये मुलांसाठी १६०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे व गोळा फेक या तीन प्रकारांचा समावेश आहे, तर मुलींसाठी ८०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे व गोळा फेक या तीनप्रकारांचा समावेश आहे. या शासन निर्णयाला पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील उमेदवारांनी प्रचंड विरोध केला. लेखी परीक्षा ही ऑफलाईन झाली पाहिजे तसेच मैदानी चाचणी ही १०० गुणांची झाली पाहिजे,अशा मागण्यांची निवेदने संबंधित लोकप्रतिनिधींना व शासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली.
एवढ्या मोठ्या जागांची भरती जाहीर केल्याबद्दल शासनाचे सर्व विद्यार्थी आभार व्यक्त करत आहेत. पण ही भरती प्रक्रिया नेमकी कशी राबवणार? हे सरकारने अगोदर परिपत्रक काढून जाहीर करावे, तसेच कोरोना महामारीच्या काळात ही भरती प्रक्रिया राबविली जात असल्याने मैदानावर सराव करावा तर पोलीस प्रतिबंध करतात आणि अभ्यासिकेत अभ्यास करावा तर महाराष्ट्रातील सर्व अभ्यासिका कोरोनामुळे बंद आहेत . त्यातच पोलीस भरती येत्या डिसेंबरच्या आत सरकारने जाहीर केल्याने खूप कमी कालावधी उमेदवारांच्या हातामध्ये शिल्लक राहिला आहे.
Maharashtra Police Bharti 2021
17 July 2020 Update – बरोजगार असलेल्या आणि लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या तरुणांसाठी खूश खबर आहे. राज्यात पोलीस दलात दोन-चार हजार नव्हे तर १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या संदर्भातील पुढील माहिती आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच. तेव्हा महाभरतीला भेट देत रहा.
गहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस दलातील १२ हजार ५३८ विविध पदे तातडीने भरण्याचे आदेश देशमुख यांनी दिले.
डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या बैठकीला गृहविभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, अर्थ विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. स्वत: देशमुख यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सुमारे तासभर ही बैठक चालली.
या बैठकीत कोणती कोणती पदे आणि कोणत्या कोणत्या विभागात रिक्त आहेत, याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर ही भरती प्रक्रिया सुरू केल्यानंतर कधी पर्यंत पूर्ण होईल, याचाही आढावा घेण्यात आला. त्यानंतर देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत.
Maharashtra Police Bharti 2021 : करोना काळात नोकरीची संधी; राज्य पोलीस दलात होणार जम्बो भरती
राज्यात करोनामुळे नोकरी आणि रोजगाराच्या संधी कमी होत असताना ठाकरे सरकारनं राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात आगामी काळात पोलीस दलात १०,००० जागांची भरती करण्यात येणार आहे. “राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तेव्हा हि बातमी आपल्या सर्व मित्रांना लगेच शेयर करा आणि पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरती अधिकृत अँप लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2021-789 पदे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज महत्वाची बैठक झाली. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, महसुल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवास, एसआरपीएफच्या अपर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत गृह विभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या ८ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी २ हजार जागा वाढवून एकूण १० हजार पोलीस शिपाई भरती करण्याचे व ही भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. करोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल, याचा विचार करुन सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मंत्रिमंडळ मंजूरीनंतर भरती प्रक्रियेची कार्यवाही वेग घेईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
राज्यात १० हजार पोलीस शिपायांची भरती करण्याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याच्या निर्णयावरही आज उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या बटालियनसाठी १३८४ पदे निर्माण करण्यात येणार असून, प्रत्येक टप्प्यात ४६१ प्रमाणे ३ टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहेत. यातूनही शहरी व ग्रामीण युवतींना पोलीस सेवेची संधी मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
राज्यातील सण, उत्सव, सामाजिक-राजकीय मोर्चांमध्ये महिलांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे. उपराजधानी नागपूरची भौगोलिक स्थिती, रेल्वे, विमान व दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता लक्षात घेवून एसआरपीएफच्या या केंद्रासाठी नागपूर जिल्ह्याची शिफारस करण्यात आली होती. त्याअनुषंगाने काटोल गावच्या हद्दीत शासकीय जमीन उपलब्ध असल्याने त्याठिकाणी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे.
8 हजार पोलिस पदांची भरती लवकरच सुरु होणार – नवीन अपडेट
राज्यात रखडलेली आठ हजार पोलिस पदांची भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाईल, अशी आश्वासक भूमिका गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे व्यक्त केली. कोरोनाच्या युद्धात मृत्यू पावलेल्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय अधिकृत निवासस्थानी राहता येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. पोलीस भरती संदर्भातील सर्व अपडेट्स आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच, तेव्हा हि बातमी आपल्या सर्व मित्रांना लगेच शेयर करा.
राज्यात रखडलेल्या आठ हजार पोलिसांच्या भरतीचे नियोजन लवकरच केले जाईल. करोनाचा संसर्ग नियंत्रणात येताच भरतीची प्रक्रिया सुरू होईल, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ते रविवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आज जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
SID Mumbai Bharti 2021
पोलीस उपनिरीक्षक पदी भरती २०२1
राज्यात ८ हजार पोलीस, ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती होणार
Latest Police Bharti Announcement : Home Minister Anil Deshmukh announced that 8,000 police and 7,000 security guards will be recruited in the state. The then BJP government had not recruited police in the state in the last five years. That is why these recruits will be recruited, ” said Deshmukh. More Details are given below :
Police Recruitment 2021 News
पुणे: राज्यात येत्या काळात ८ हजार पोलीस आणि ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. तत्कालीन भाजप सरकारने राज्यात गेल्या पाच वर्षात पोलीस भरती केली नव्हती. त्यामुळेच ही भरती करण्यात येणार असल्याचं देशमुख म्हणाले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल पुण्यात गुन्हे अन्वेषण विभागाला भेट दिली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. आगामी काळात पुण्यात दीड ते दोन लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचं देशमुख यांनी यावेळी सांगितलं. भाजप सरकारच्या काळात राजकीय पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. त्याची चौकशी करण्यासाठी दो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जळगावच्या भाजपच्या एका बड्या नेत्यानेही त्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाचीही चौकशी करण्यास सांगितले आहे. त्याचाही विचार करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यात हिंगणघाट सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येणार आहे. बलात्कार रोखण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारनं केलेल्या कायद्याचा आम्ही अभ्यास करणार आहोत. त्यासाठी येत्या २० फेब्रुवारी रोजी स्वत: आंध्रप्रदेशात जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
सौर्स : मटा
Police Bharti 2021 Physical Test & Written Exam
पोलिस भरतीबाबतच्या निर्णयाचा होणार फेरविचार
The decision taken by the then BJP government to reduce the quality of physical examination in the police recruitment process and give extra marks to the written test is likely to be reviewed by the front. Home Minister Anil Deshmukh has confirmed that the government is trying to give 100 marks in physical examination as before. So there are signs of success for the thousands of candidates who have taken to the streets against this decision.
पुणे – तत्कालीन भाजप सरकारने पोलिस भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीचे गुण कमी करून लेखी परीक्षेला जादा गुण देण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा महाआघाडी सरकारकडून फेरविचार होण्याची शक्यता आहे. शारीरिक चाचणीला पूर्वीएवढेच 100 गुण देण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे या निर्णयाविरुद्ध रस्त्यावर उतरणाऱ्या हजारो उमेदवारांच्या लढ्याला यश येण्याची चिन्हे आहेत.
तत्कालीन भाजप सरकारने पोलिस भरती प्रक्रियेत बदल केले होते. त्यानुसार, शारीरिक चाचणीसाठी 100 गुणांऐवजी 50 गुण ठेवले, तर लेखी परीक्षेसाठी 100 गुण ठेवले. याबरोबरच लेखी परीक्षेसाठी पूर्वी असलेले उमेदवारांचे एकास 15 हे प्रमाण बदलून, ते प्रमाण एकास 10 केले. त्याबाबतचा अध्यादेशही काढला होता. या निर्णयाबद्दल पोलिस भरतीची वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या व शारीरिक चाचणीची जमेची बाजू असणाऱ्या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच, उमेदवारांनी रस्त्यावर उतरून आंदोलने व मोर्चे काढले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनीही याप्रकरणी उमेदवारांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. दरम्यान, या निर्णयाला ज्योती सैनी व भीमराव शिरसीपूरकर या उमेदवारांनी ऍड. श्रीकांत ठाकूर यांच्यामार्फत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये (मॅट) आव्हान दिले होते.
गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील मुला-मुलींकडून पोलिस भरतीला प्राधान्य दिले जात होते. शारीरिक चाचणीत जास्तीत जास्त गुण मिळवून स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. असे असताना शारीरिक चाचणीचे गुण कमी करण्याचा निर्णय तत्कालीन भाजप सरकारने घेतला होता. त्यास लाखो उमेदवारांनी कडाडून विरोध केला होता. यामुळे महाआघाडी सरकारने शारीरिक चाचणीचे गुण पूर्ववत म्हणजेच 100 गुण ठेवण्याबाबत विचार सुरू केला आहे. लवकरच त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
पोलिस भरतीच्या प्रक्रियेवेळी शारीरिक चाचणीसाठी असणारे गुण यापूर्वीच्या सरकारने कमी केले होते. ते पूर्ववत ठेवण्यासाठी म्हणजेच 100 गुण करण्यासाठी राज्य सरकारकडून विचार सुरू आहे.
पोलिस भरतीची तयारी करणारे उमेदवार
* पुणे शहर – 5 ते 5.5 लाख
* राज्यभरात – 12 ते 13 लाख
सौर्स : पोलिसनामा
Police Bharti Practice Paper Set
- शारीरिक चाचणी बद्दल पूर्ण माहिती
- Police Bharti Written Exam Details
- Police Bharti Syllabus Details
- Physical Exam Eligibility Details
- Important Videos For Police Bharti 2022
- Download Previous Police Bharti Papers With Answer Key
- Police Recruitment Previous Year Papers Solve Online
- Police Bharti 2022 Latest Update
- Security Guard Board Registration
Hi
Hi majha name Nagesh koli ahe ani mi ata 12th ahe mi 10th pass ahe kay mi 10th varun police bhartichi paper Deu shakto ka please coment reply thank you …???
No
Sir pahilach ek bharti sutli hoati te aani he doge miks karun yaach varshi exam ashel ka ky he ataa sutnaari bharti tyala aajun from barave ka pliz reply dya sir
Dr mi Saddam mulani .mi 10th pass ahe v 11th shikat ahee mala arj takta aeiil ka mi (sport) kotyatun ahe mi steat laa teakwondo madhun Goold ahe mala arj krta eiil kaa reply to know sr Jay hind
Sir chalak police bharti ka ky huaa please bataiye
Sir te driver sathi police bharti nighnar hoti kadhi nighnar ahe
sir tre driver sathi police bharti nighnar hoti na kadhi nighnar ahe
Sir nagpur police online form kadhi nighanar aahet
Nagpur police bharti che form kadi nighanar ahe sis
Height kiti paije tri.ladies bharu shkte ka form
Sir kala chowky chi polish bharti kadhi निघनार ahe
Gadchiroli police bharti kadi nignar sir disembr mahinayt nigalitr Chan hote
Police driver Bharti sathi TR license nach garjecha aahe ka .normal license nahi chalnar ka sir
हलके चालक परवाना नाही जमत का सर
Police
Hi me Ujwala Rokade mala Mumbai police bharti che form kadhi nighnar ahe
Hi me Ujwala Rokade mala Mumbai police bharti sathi form baharycha ahe tar kadhi nighnar ahe?
Hi mi pravin waghmare mala nashik ethe polic form bhrayca ahe tar kadhi jaga nightil te sanga
Sir yej limit katam jali tayni kay karacha ata 2 warsh jale bharti chi tayari kartaw Pan jaga nigale nahi ata nignar hote t lok dound suru jala amchasati kahi upay kay karnar ahe sarkar
Sir yej limit katam jali tayni kay karacha ata 2 warsh jale bharti chi tayari kartaw Pan jaga nigale nahi ata nignar hote t lok dound suru jala amchasati kahi upay kay karnar ahe sarkar police bharti sati
सर मि 10वी पास आहे
Sir.form online mobile un bharla tr chanr ka
Dhoki Osmanabad
Dhoki Osmanabad
Sir Mai 10th pass hu our ex army hu thri me police form bhrayca aage thr kadhi jaga our date saga plz
Mala job chi khup garj ahe plz sir mala job dya 12 pass ahe plz sir
Mi Nishikant Sunilrao Patil
Mala police mdhe bhrti houn जनतेच रक्षण करायचं आहे माझी विनती आहे की तुम्ही मला रिप्लाय नक्की द्याल सर
Sir mala mala marastrchi seva karaychi ahe ami ani bhrastachar kami karaycha ahe
Sir me post graduate ahe maz age 28ahe mazi ncc pan complete ahe me police bhartimade 1mark varun rahilo ahe tri puna joint honayacha maz dissision ahe maze certificate pan ahe ncc Che
Hi sir majhe nav dipali aani mi aata 12th la he mi 10th pass aahe mi fom bharu dhakte plz riply my comment thank you
Good afternoon sir
My name is ashvina Bhuke l apply for police Bharti department , and my education 12th pass and ITI 1styr so reply in applyd in my form sir
So thanking you yours faithfully
Jay Hind sir sepahi pad
I am Graduate BA. 6304311631
My name is nikita ashok nagargoje ahe aani me 10th pass aahe11 la aahe plz mla he nokri kraychi aahe 9503751873
My name Pravin p Zunjurkar
10th / 11 pass hu Sir mere ko plzz a nokri karneki he
Good afternoon sir
My name is yogesh kedare
I apply for police bharti,
And my education 12th pass
Apply ni my form sir
So thanking you yours faithfully